Support kshudha Sanman |
देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजने अंतर्गत औरंगाबाद शहर भुकमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आपल्या परीने प्रयत्नरत आहे. सध्या शहरातील 100 निराधार आजी-आजोबांना रोज एक वेळेसचे पोटभर सकस जेवण एका केंद्रामार्फत घरपोच पोंचवले जाते. अश्या 10 केंद्रांसाठी एक शाश्वत रचना ऊभी करून अधिकाधीक गरजू लोकांपर्यंत पोंचण्याची अवश्यकता आहे. औरंगाबाद शहरात असे 1000 आजी-आजोबा आहेत जे आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एक मध्यवर्ती स्वयंपाक घर उभारून, मोठी वितरण व्यवस्था लावून ह्या 10 केंद्रांतर्गत 1000 आजी–आजोबांपर्यंत पोंचण्याची एक योजना तयार आहे. त्यासाठी काही मदत/निधीही लागणार आहे. आपण अन्नदानाच्या ह्या यज्ञात यथा शक्ति मदत करावी अशी नम्र विनंती आहे. आपण खालील पैकी कुठल्याही पद्धतीने मदत करू शकता.
संपर्क- श्री पिरजी कमले - 9665735113 |